- Advertisement -
खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला असल्याचे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले. एम एम आर रिजनमधील शहरांचा पुढील १५ ते २० वर्षात कायापालट मुख्यमंत्री करतील असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मुंबईचं शांघाय करु शकत नाही पण मुंबई स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करुच शकतो असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
- Advertisement -