- Advertisement -
नारायण राणेंच्या वक्तव्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. संजय राऊत यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. चंद्रकांत पाटलंच्या वक्तव्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रीया होती. त्यामुळे राऊतांवर गुन्हा दाखल करणे हे केवळ सुडाचे राजकारण असल्याचे वक्तव्य शिवसेना नेत्या शुभा राऊळ यांनी म्हटले आहे
- Advertisement -