- Advertisement -
शनिवारी पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवाल शिवराज राक्षेने याने विजेते पद पटकावले. मात्र या स्पर्धेतील विजेत्यापेक्षा स्पर्धक पैलवान सिकंदर शेख सर्वाधिक चर्चेत राहिला. अंतिम फेरीत उपविजेता महेंद्र गायकवाड याने उपांत्य फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला. मात्र खरा विजयाचा मानकरी सिकंदर असल्याचं बोललं जात आहे. नेमकं शेवटच्या क्षणी काय घडलं पाहा…
- Advertisement -