- Advertisement -
14 जानेवारी रोजी पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली. यावेळी माती विभागातील अंतिम कुस्ती सामना मोहोळ गावचा सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. यामध्ये पंच कमिटीकडून चुकीचा निकाल दिल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. त्यावरूनच सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर सिकंदरच्या वडिलांनीही खंत बोलून दाखविली आहे.
- Advertisement -