- Advertisement -
एसटीच्या कामगारांनी आपली मागणी ताणून धरत संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे कमालीचे हाल होत आहेत. गेले काही दिवस राज्यात विविध भागात एसटी आगारांतून संप पुकारला जात होता. मात्र सोमवारी सर्वच ठिकाणी एकत्रित बस फेर्या बंद ठेवल्या गेल्या आहेत.एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी आठवडाभरापासून विविध आगारांतून आंदोलन केले जात आहे. त्यामुळे नव्याने सुरु झालेल्या शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणि नोकरी-धंद्यानिमित् लांबच्या पल्ल्यावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
- Advertisement -