- Advertisement -
राज्य सरकारचा दुसरा टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार १५ मेनंतर होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला कोणताही धोका नाही, असे अमित शाह यांनी सांगितल्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पावसाळी अधिवेशनापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
- Advertisement -