- Advertisement -
‘चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची भरपाई केंद्र सरकार देईल. पण, महाराष्ट्र सरकारने आपली जबाबदारी न झटकता केंद्राकडे बोट न दाखवता निसंकोचपणे नुकसानग्रस्तांना भरघोस अशी मदत करावी’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
- Advertisement -