- Advertisement -
हल्ली जरा जरी खाण्यात किंवा हवामानात बदल झाला की सर्दी, खोकला असे आजार डोके वर काढतात. अनेकांना त्रास होण्यास सुरुवात होते. कारण अशा व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते. मात्र, जर तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्ही अनेक आजारांवर मात करु शकता.
- Advertisement -