- Advertisement -
नाशिकच्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील पठावे दिगर येथील आपटेपाडा आणि दरा शिवारातील जवळपास तीनशे नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे. गावातील तीस ते चाळीस शालेय विद्यार्थी यामुळं शिक्षणापासून वंचित राहतायत. नदीचे पाणी काही प्रमाणात कमी झाल्यांनंतर बंधाऱ्यावरून दोराच्या आधारने चढ उतर करत जीवघेणा प्रवास करून शाळेत यावे लागत आहे. प्रशासनाने मात्र या प्रकाराकडे डोळेझाक केलेली आहे.
- Advertisement -