- Advertisement -
गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तशीच स्थिती चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईहून झुमच्या माध्यमातून अनेक बैठका घेऊन यावर उपाययोजना करण्यास सांगितले
- Advertisement -