- Advertisement -
राज्यातून श्रमिक रेल्वे मोठ्या प्रमाणात सोडल्या जात आहेत. या रेल्वेतून सध्या लाखोंच्या संख्येने प्रवासी आपापल्या राज्यात जात आहेत. मात्र अशावेळी काही गंभीर आजार असलेले, गरोदर महिला आणि लहान बालकांना अतिआवश्यक असेल तरच प्रवास करण्याच्या सुचना मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार देत आहेत.
- Advertisement -