- Advertisement -
“राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रयत्न करायला सांगितले आहे. दरम्यान, महाराष्ट्राला अडीचशे मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत होता तो सव्वाशे मेट्रिक टन करण्यात आला आहे. ऑक्सिजनच वाटप केंद्राने स्वतःकडे घेतले आहे. त्यामुळे आमची केंद्र सरकारकडे विनंती आहे की आमचा कोटा कमी करु नका. रेमडेसिवीर इंजेक्शनचा महाराष्ट्राचा कोटाही केंद्र सरकारने कमी केला आहे. तो देखील कमी करु नये”, अशी आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे.
- Advertisement -