- Advertisement -
राज्यातील समुद्रकिनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनीही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हे वादळ मुंबईनंतर नाशिकच्या दिशेने येणार असल्याचे आयएमडीने सांगितले असून त्या निमित्ताने या सुचना त्यांनी नागरिकांना दिल्या आहेत.
- Advertisement -