- Advertisement -
लोकसभेमध्ये दि. ९ डिसेंबर रोजी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर १२ तास वादळी चर्चा झाली. यावेळी भाजपचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांनी विरोधकांवर टीका करताना त्यांच्यावर निवडक संवेदनशीलतेचा ठपका ठेवला होता. यावर उत्तर देताना राष्ट्रवादीच्या आमदार सुप्रिया सुळे यांनी राजेंद्र अग्रवाल यांना सुनावले. ‘हम जिस थाली मे खाते है, वहा छेद नही करते’, ही काँग्रेसची विचारधारा असल्याचे सांगत राजेंद्र अग्रवाल यांना जशास तसे उत्तर दिले.
- Advertisement -