- Advertisement -
कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी शिंदे – फडणवीस सरकार ५ वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राज्यात निवडणुका लागतील यामध्ये भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना मिळून २०० पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू, असा विश्वास सुरेश खाडे यांनी व्यक्त केला आहे.
- Advertisement -