- Advertisement -
कर्नाटकचे मैदान काँग्रेसने मारले आहे तर, भाजपाला हार पत्कारावी लागली. काँग्रेसच्या विजयानंतर जल्लोष साजरा करण्यात आला. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील भाष्य केलंय. ‘ज्या राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवलं गेलं, तो सगळ्यांचा बाप ठरतोय,’ असं अंधारेंनी म्हटलंय.
- Advertisement -