- Advertisement -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाजनादेश यात्रेचा ताफा सांगली येथे आला असताना त्यावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकण्यात आल्या. कडकनाथ कोंबडी घोटाळ्याचा विरोध करण्यासाठी स्वाभिमानी पक्षाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र या आंदोलनात दोन ते तीन कोंबड्या दगावल्याचे समोर आले आहे.
- Advertisement -