- Advertisement -
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे. यावर त्यांनी काही ठीकाण पक्षीय भावना सोडायची असते. ती संकुचित भावना ठेवायची नसते. तुम्ही कर्नाटकबाबत बोलता. कर्नाटकात भाजप सरकार आहे मान्य आहे. परंतु कर्नाटकटने महाराष्ट्राच्या भागावर कब्जा केला आहे. तो भाग मिळवल्याशिवाय आम्ही देखील शांत बसणार नाही. आम्ही सरकारच्या पाठीशी उभे आहोत. संघर्षाची वेळ आली तर आम्हाला घेऊन चला असे विधासभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
- Advertisement -