- Advertisement -
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकभरती थांबलेली आहे. मात्र आता भरतीची प्रक्रिया पुर्ण झाली असून आचारसंहितेच्या आधी भरती सुरु होईल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मायमहानगरच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान दिली.
- Advertisement -