- Advertisement -
राज्यात ठाकरे स्थापन झाल्यापासून केवळ संकटांचा सामना करत आहे. कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे, लैंगिक अत्याचाराचे आरोप, मंत्र्यांचा राजीनामा, निसर्ग चक्रीवादळ ते तोक्ते चक्रीवादळ या साऱ्या संकटांचा सरकार सामना करतंय.
- Advertisement -