- Advertisement -
गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. आज पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही खाड्यांमुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली . ठाणे नाशिक हायवेवर नाशिक कडे जाणाऱ्या मार्गिकेवर जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. यामध्ये काही रुग्णवाहिका देखील अडकल्या आहेत.
- Advertisement -