- Advertisement -
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरविले आहे. राज्यातील मराठा आरक्षण कायदा वैध आहे की नाही, याच्या निकालाची आज उच्च न्यायालयात सुनावणी होती. या निर्णयाचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्वागत केले आहे.
- Advertisement -