- Advertisement -
२०१९ या वर्षात राजकारण, मनोरंजन, क्रिडा विश्वात अनेक रोमांचकारी घटना घडल्या ज्या अजिबात विसरता येणार नाहीत. पुलवामा हल्ल्यापासून, हल्ल्यांला प्रत्युत्तर, विंग कमांडर अभिनंदन वर्थमान परतले, केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार तसंच, ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे आमदार असा सर्व प्रवास २०१९ ने केला. हे सर्व क्षण कायम लक्षात राहणारे आहेत.
- Advertisement -