- Advertisement -
सरदार वल्लभभाई पटेल हे अजून काही काळ असते तर काश्मीर प्रश्न चिघळला नसता. मात्र जर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान निर्माणच झाला नसता, अशी भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच अंदमान हा सध्या पिकनिक पॉईंट झाला असून तिथला काळ्या पाण्याचा इतिहास लोक विसरत चालले असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.
- Advertisement -