घरव्हिडिओमहाराष्ट्रासाठी हे स्थिर सरकार

महाराष्ट्रासाठी हे स्थिर सरकार

Related Story

- Advertisement -

महाविकासआघाडी बहुमत सिद्ध करेल हे आधीपासूनच ठरलेलं होतं. १६२ वरुन आम्ही १७० चा आकडा गाठला आहे. त्यामुळे हे ५ वर्षांसाठी स्थिर सरकार आहे. जोपर्यंत युद्ध जिंकत नाही तोपर्यंत कोणीही आपले पत्ते उघड करत नाही. तसंच, आमचंही असणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे.

- Advertisement -