- Advertisement -
दुर्बल घटक आघाडीच्या माध्यमातून यंदा जोगती, तृतीयपंथी असलेल्या जतीन महाराज उर्फ जगत माता ईशान्य मुंबईतून निवडणुक लढवणार आहे. तृतीयपंथीयांनी आणखी किती दिवस आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी सरकार दरबारी कुठवर मागायचं, असा सवाल उपस्थित करत जतीन महाराज यांनी स्वतःच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
- Advertisement -