- Advertisement -
मुंबईत तृतीयपंथीयांनी एका निरागस चिमुकलीचे प्राण घेतल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. शगुनाचे पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांनी बाळाचे अपहरण करुन बाळाची हत्या केली. याबाबत ‘माय महानगर’ने तृतीयपंथींच्या किन्नर मा ट्रस्टच्या प्रमुख सलमा खान यांच्याशी साधलेला संवाद
- Advertisement -