- Advertisement -
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. केंद्र सरकारने यानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले असून त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये आज सकाळी बहुजन विकास आघाडीचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून तिरंगा रॅली काढण्यात आली.
- Advertisement -