- Advertisement -
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मात्र, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती मात्र, अद्याप कमी झालेली नाही. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. तसेच मृत्यू दर ही कमी झालेला नाही. याला जबाबदार कोण, अशी विचारणा केली असता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.
- Advertisement -