- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उदयनराजे यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर आता उदयनराजे यांनी त्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. “मलाही स्वाभिमान आहे, मी काय बांगड्या भरलेल्या नाहीत”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे.
- Advertisement -