- Advertisement -
बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीला ग्रामस्थांचा विरोध असेल तर प्रकल्प उभारू नका, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे, यावेळी राजापूर येथील सोलगावमधील गावकऱ्यांशी भावनिक संवाद साधला तसेच गावकऱ्यांची भूमिका समजून घेतली
- Advertisement -