- Advertisement -
सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर शिंदेंनी नैतिकतेच्या आधारवर राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली, यावर पलटवार शिंदे-फडणवीसांनी करत उद्धव ठाकरेंकडे नैतिकता उरली आहे का? असा सवाल करण्यात आला. जनतेला याबद्दल काय वाटतं जाणून घेऊयात –
- Advertisement -