- Advertisement -
समान नागरी कायदा म्हणजे सर्व नागरिकांसाठी समान नियम. महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू करण्याचे सुतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. म्हणजेच भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी, धर्म किंवा जातीचा विचार न करता समान कायदा असेल. मात्र या कायद्यासंबधीत अनेक वादविवाद देखील निर्माण झालेत. नेमकं समान नागरी कायदा म्हणजे काय?, याचे फायदे काय? जाणून घेऊयात
- Advertisement -