- Advertisement -
उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक आमदार भाजपला सोडत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १२-१३ आमदार भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा केला. त्यानंतर आता शरद पवारांचा दावा खोटा ठरवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह मैदानात उतरले आहेत.
- Advertisement -