- Advertisement -
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसह देशातील ५ राज्यांमधील निवडणुका जाहीर केल्या. केंद्रासाठी उत्तर प्रदेशची निडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार संहिता लागू होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशात प्रचाराचा धडाका लावला होता.
- Advertisement -