- Advertisement -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता . मात्र बंडखोर आमदारांच्या करामतीमुळे कुठेतरी आलं चुकलंय का?;असा सवाल त्यांच्या मनात सतावत होता. मात्र आम्ही त्यांना सांगितलं तुमचं काहीचं चुकलं नाहीये बंडखोरांना समजावून सांगूया आगामी काळात फ्लोअर टेस्ट दरम्यान सर्व भूमिका स्पष्ट होईल असं वक्तव्य शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केलंय
- Advertisement -