- Advertisement -
वंचित बहुजन आघाडी आणि इतर सामाजिक संघटनांच्यावतीने सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) च्या विरोधात दादर येथे धरणे आंदोलन केले. या कायद्यामुळे जे समाज घटक बाधित होणार आहेत, त्यांचे प्रतिनिधी देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. या कायद्यामुळे ४० टक्के हिंदू बाधीत होणार, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगीतले आहे.
- Advertisement -