- Advertisement -
पेपरफुटीच्या प्रकरणाचा मुद्दा विधानपरिषदेत अनेक दिवसांपासून उपस्थित होत आहे. केमिस्ट्री विषयाचा १२ वी परीक्षेचा पेपर फुटला नसल्याचे स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सभागृहात दिले होते. मात्र, आज पुन्हा एकदा गायकवाड यांनी पेपरफुटी प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळेबाबत शिक्षणमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतल्याचे सभागृहात सांगितले आहे.
- Advertisement -