- Advertisement -
हिंदू धर्मामध्ये सूर्यास्तानंतर काही गोष्टी करण्यास नकार देण्यात आला आहे. आपण अनेक आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून सूर्यास्तानंतर काही गोष्टी करु नये असे ऐकले आहे. धर्म शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलंय की, सूर्यास्तानंतर काही अशा गोष्टी आहेत जे करण्यास अशुभ मानले जाते.
- Advertisement -