- Advertisement -
सोमवारपासून राज्य सरकारच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवांना काही अटीसापेक्ष टाळेबंदीतून सवलत मिळाली आहे. याचाच परिणाम मुंबईत दिसून आला. मुंबईत दहिसर वाशी टोल प्लाझावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आली.
- Advertisement -
सोमवारपासून राज्य सरकारच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवांना काही अटीसापेक्ष टाळेबंदीतून सवलत मिळाली आहे. याचाच परिणाम मुंबईत दिसून आला. मुंबईत दहिसर वाशी टोल प्लाझावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आली.