- Advertisement -
“मराठा समाजाचा अद्याप तिढा सुटलेला नाही. याबाबत पावसाळी अधिवेशनात देखील चर्चा होऊ नये, याकरता कोरोनाचे कारण देत राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने दोन दिवसाचे अधिवेशन ठेवले आहे. याचा आम्ही निषेध केल्याची”, प्रतिक्रिया शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे.
- Advertisement -