- Advertisement -
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊत यांनी शिवरायांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच खासदार सुधांशू त्रिवेदी यांचे विधान क्षमा करण्यासारखे नाही, असेही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
- Advertisement -