- Advertisement -
वांद्यात जी गर्दी कामगार जमा झाल्यामुळे झाली त्यामुळे एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला जवाबदार धरत सरकारने त्याच्यावर कारवाई केली, ही कारवाई अयोग्य असल्याची प्रतिक्रीया भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली आहे. उत्तर भारतीय जमावाला एखादी मराठी वृत्तवाहिनी कशी जवाबदारी असू शकते? असा सवाल त्यांनी यावेळी केला, त्याचबरोबर राज्यातील कोरोना स्थितीविषयी बोलताना त्यांनी अमरावती जिल्ह्यात कोरोना चाचणीकेंद्र करावे अशी मागणी केली.
- Advertisement -