- Advertisement -
काँग्रेसचे तरुण आमदार विश्वजीत कदम यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर पतंगराव कदम यांच्याबाबत बोलताना त्यांना भरून आले होते. तसेच मुंबईतील आमदार वर्षा गायकवाड यांनी देखील दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्री झाल्यानंतर बेरोजगारी हटविण्यासाठी काम करणार असल्याचे दोन्ही मंत्र्यांनी सांगितले.
- Advertisement -