- Advertisement -
राजकियदृष्ट्या जिवंत राहायचे असल्यास त्याला कुणीही काहीही करु शकत नाही. जे लोक स्वार्थासाठी राष्ट्रवादी पक्ष सोडून जात आहेत, त्या भागातील जनताच त्यांना धडा शिकवेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
- Advertisement -