- Advertisement -
राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वर्धा जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पाणी साचल्यामुळे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
- Advertisement -