- Advertisement -
देशातील जनतेला घरातच बसून क्वारंटाईन व्हा असे आवाहन केल्यानंतर पोलिस दलही जनता कर्फ्यु तितकाच यशस्वी होईल याची खबरदारी घेतय. नाशिकमधील मुंबई नाक्यावर पोलिस अधिकारी जनतेला आवाहन करतानाच सहकार्यासाठीची अपिल करताना दिसत आहेत.
- Advertisement -