- Advertisement -
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ७४ व्या अधिवेशनात भाषण केले. यावेळी त्यांनी जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला असे सांगितले. यावर संभाजी भिडे यांनी आक्षेप घेतल जगाला बुद्धाची गरज नाही, असे उत्तर दिले. भिडे यांच्या या वक्तव्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला.
- Advertisement -