- Advertisement -
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू आणि काश्मीरच्या विषयावर निवेदन करताना जम्मू – काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. काश्मीरसंदर्भात केंद्र सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयावर सामान्य जनतेला काय वाटतं ?
- Advertisement -