घरव्हिडिओमुंबईतल्या नव्या मंत्र्यांबद्दल काय म्हणतात मुंबईकर

मुंबईतल्या नव्या मंत्र्यांबद्दल काय म्हणतात मुंबईकर

Related Story

- Advertisement -

मोदींसह तब्बल ५७ मंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापैकी शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत यांच्या वाट्याला अवजड उद्योग खाते आले आहे. तर, मुंबईकर असलेले पियूष गोयल यांना पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयाचा कारभार सोपवला आहे. त्यामुळे मोदी पर्व २ मध्ये नव्याने आणि पहिल्यांदाच मंत्री पद मिळालेल्या या दोन्ही मंत्र्यांकडून मुंबईकरांची काय अपेक्षा आहेत ? हे जाणून घेतलंय.

- Advertisement -